सावरकर म्हणायचे आपल्याला सत्ताबदल करायचा आहे, इंग्रजांच्या गुलामीतुन हिंदुस्तान स्वतंत्र करून एक अशी व्यावस्था कायम करावी लागेल जेणेकरुन उद्या भविष्यात पुन्हा स्व:ता च्या स्वार्था साठी जनतेला वेठीस धरनारी विचारधारा जन्माला येनार नाही.....
सावरकर म्हणायचे इंग्रजांना, हाकलून आपली जबाबदारी संपत नाही उद्या त्यांच्या पेक्षाही भयंकर बेईमान औलादी जन्माला येतील व त्यांच्याशी लढणं फार काठीनं होऊन बसेल....
खरच काय विलक्षण दुरद्रष्टी होती सावरकरांची जी चिंता त्यांनी त्या वेळी बोलुन दाखवली होती ती आज आपण जगत आहोत..
-राम
सावरकर म्हणायचे इंग्रजांना, हाकलून आपली जबाबदारी संपत नाही उद्या त्यांच्या पेक्षाही भयंकर बेईमान औलादी जन्माला येतील व त्यांच्याशी लढणं फार काठीनं होऊन बसेल....
खरच काय विलक्षण दुरद्रष्टी होती सावरकरांची जी चिंता त्यांनी त्या वेळी बोलुन दाखवली होती ती आज आपण जगत आहोत..
-राम
No comments:
Post a Comment